Monday, March 21, 2011

काय भानगड तरी काय आहे ?

आज कल राजाभाऊंच्या सीबीडी बेलापुरमधल्या फेऱ्या फार वाढल्या आहेत. 

काय भानगड तरी काय आहे ?

उडीपी श्रीकृष्णा मधे पुण्याला जाताना पावभाजी खायला थांबायचे, सोबत केक वगैरे घ्यायचे



किंवा मग

अर्बन हट्स मधे भरलेल्या प्रदर्शनात चक्कर मारायची.






आपलं छोटंस, छोटंस काहीतरी घ्यायचं.

आता त्यांचच लक्ष रेशमी इरकलीकडॆ गेले, तिच्या तर ते ध्यानातही नव्हते.



चला वाचलो. एक सुटकेचा निश्वास 

No comments: