Monday, March 21, 2011

कढई.

संताप , तीव्र संताप. शक्य असतं तर या कढईत तिने ,

अगं , ऐक तर खरं. एक प्लेट तिघे मिळुन खावु. 

पण नाही म्हणजे नाही.

राजाभाऊंच्या बायकोने राजाभाऊंना जिलेब्या नाही म्हणाजे नाही खावुन दिल्या.

साऱ्याला कारणीभुत श्री.आशीष चांदोरकर. वर्तमानपत्रात भरभरुन गुणगाण करत रहातात, मग राजाभाऊंच्याने रहावत नाही. 

आता जिलेब्या म्हटल्यावर.

पण असा काय गुन्हा राजाभाऊंनी केला होता ज्या मुळे त्यांची बायको कावली ?  

No comments: