Monday, July 13, 2009
Sunday, July 12, 2009
पुन्हा एकदा "आशा"
Posted by
HAREKRISHNAJI
at
5:07 PM
2
comments
Links to this post
Saturday, July 11, 2009
Wednesday, July 08, 2009
स्व.राजीव गांधी मुंबईकर की !
राजाभाऊ आणि स्व.राजीव गांधी , दोघांचा जन्म मुंबई मधला ना, एकाच सुतीकागृहातला. डॉ. पुरंदरेंच्या कडे.
मग, स्व.राजीव गांधी मुंबईकर की !
Posted by
HAREKRISHNAJI
at
1:11 PM
5
comments
Links to this post
वाह उस्ताद वाह
सभागृहाच्या आत सारे तालाचा वर्षावात , जलधारात गच्च ओलेचिंब होत होते, मग बाहेर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाची काय तमा.
काल झाकिर हुसैन च्या शिष्यवर्गांनी गुरुपोर्णिमा साजरी केली.
शेवटी मन प्रफुल्लित केले ते उस्ताद झाकीर हुसैन, फाझल कुरेशी आणि योगेश साम्सी यांच्या तबलावादनानी.
काल किती तरी काळानंतर राजाभाऊंचे मन प्रसन्न झाले, शांत झोप लागली.
सर्वांना असाच गुरु लाभो.
Posted by
HAREKRISHNAJI
at
1:00 PM
2
comments
Links to this post
Sunday, July 05, 2009
साहेब मोठे हुश्शार हो.
Posted by
HAREKRISHNAJI
at
11:30 AM
3
comments
Links to this post
सराफा तेरी याद मे पेट हुवा बैचेन रे
Posted by
HAREKRISHNAJI
at
10:47 AM
0
comments
Links to this post
Saturday, July 04, 2009
एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है कोग
Posted by
HAREKRISHNAJI
at
9:49 PM
0
comments
Links to this post
जेव्हा कलावंत येतात , गातात आणि निराशा करतात
Posted by
HAREKRISHNAJI
at
10:37 AM
0
comments
Links to this post
मेनलॅंड चायना - पुणॆ
Wontons
Posted by
HAREKRISHNAJI
at
8:16 AM
3
comments
Links to this post
Friday, July 03, 2009
विठ्ठल विठल, आम्ही पण निघालोय बर का वारीला
Posted by
HAREKRISHNAJI
at
4:26 PM
2
comments
Links to this post
जेव्हा कलावंत न आल्यामुळे निराशा होते आणि आयोजकांच्या भुमिकेचाही राग येत नाही
राहुल देशपांडे इंन्दोर मधे रविंद्र सभागृहात दिवाळी, पाडवा पहाट कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले.
एक दोन दिवस आधी डॉँ. शशिकांत तांबेंच्या घरी संध्याकाळी राहुल देशपांडेच्या गाण्याची एक घरगुती महफिल.
पण चला निदान डॉ. शशिकांत तांबे यांचे गाणे ऐकायला मिळाले
Posted by
HAREKRISHNAJI
at
12:24 PM
0
comments
Links to this post
आणि कलावंत जेव्हा निराशा करतात व आयोजक ?
Posted by
HAREKRISHNAJI
at
11:33 AM
0
comments
Links to this post
Thursday, July 02, 2009
जेव्हा कलावंत निराशा करतात त्यांचा गोष्ट.
महफील संपल्यानंतर मीता पंडीत परत गौड मल्हार ची विलंबीत बंदीष गायला बसल्या तेव्हाच पुढचे कलाकार , जयतिर्थ मेवुडी आलेले नसावेत हे ध्यानी आले. ट्रफिक मधे अडकले असतील येतील लवकरच वाटु लागले.
Posted by
HAREKRISHNAJI
at
1:36 PM
3
comments
Links to this post
सखियां झुलन चली रे फुलबागीयांन | घीर आई कारी कारी बदरीया ||
एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नसेल , ती होवुन गेलेली असेल. तुम्ही ती घडत असतांना त्या स्थळी उशीरा पोहोचता आणि तुमच्या हाती फारसे काही लागलेले नसते.
पण
कार्यक्रम संपला. आता प्रतिक्षा होती ज्यांचे गाणे ऐकण्यासाठी हा जो हट्टाहास केला त्या जयतीर्थ मेवुडींच्या गाण्याची.
Posted by
HAREKRISHNAJI
at
1:08 PM
0
comments
Links to this post
Tuesday, June 30, 2009
जा रे जारे बादरवा आणि कारी कारी बादरीया
अचानक पर्जन्य अनुकुल होण्यास, सक्रिय होण्यास का सुरवात झाली याचा शोध घेता व त्याची कारणमीमांसा करतांना असे लक्षात आले की यास काल पासुन कर्नाटक संघात सुरु झालेला " वर्षा उत्सव २००९ " जबाबदार आहे.
उद्या पासुन नेहरु सेंटर मधे सुरु होणारा "मेघ मल्हार " त्यात भर घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात भरीस भर म्हणुन रविवारी पं. पंढरीनाथ कोल्हापुरे व त्यांचा शिष्य वर्ग क़ुमारजींचा " गीत वर्षा " हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
काल शौनक अभिषेकींनी धमाल केली. गौड मल्हार, कुक्कुभ मल्हार, वृंदावनी की मल्हार, सावन (मीरा भजन ) गावुन तापलेल्या रसीकांच्या मनास तृप्त केले. त्यांनी गायलेला रागमाला हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला. बंदीश एक पण अनेक रागांमधे गुंफलेली, मधेच एकेका ओळीर चक्क दोन दोन राग. असे कधी ऐकणे झाले नव्हते.
त्यांच्या आधी श्री. योगेश हुन्सवाडकर यांनी मीयां का मल्हार व नानक की मल्हार ऐकवुन योग्य ती वातावरण निर्मीती केली होती.
Posted by
HAREKRISHNAJI
at
1:11 PM
0
comments
Links to this post
Monday, June 29, 2009
९० : १०
महाराष्ट्र टाईम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया , दोन्ही एकाच गृपची वर्तमानपत्रे।
म.टा. महाविद्यालयीन प्रवेशाच्या बाबतीत च्या S.S.C विद्यार्थांची बाजु घेतो तर टाइम्स ऑफ इंडिया ICSE , CBSE च्या विद्यार्थांची.
हे गौडबंगाल काय आहे ?
Posted by
HAREKRISHNAJI
at
1:03 PM
0
comments
Links to this post
Saturday, June 27, 2009
जयपुर अत्रोली घरण्याची गायकी.
आज N.C.P.A Mumbai ने एका अप्रतिम कार्यशाळेचे, चर्चासत्राचे आयोजन केले होतो.
घराणे म्हणजे काय व या घराण्याच्या गायकीमधील रस, रसभाव, आकार, एकार, रागांची निवड, जोडराग, तालाची निवड, बंदीशीची निवड, रागाची बढत, ताना, तानांची पद्धत आदींवर या कार्यशाळेत श्रुती सडोलीकरांनी फार माहितीपुर्णक सादरीकरण केले.
चला करोडोच्या दौलतीमधला एखादा पै हाती लागला.
Posted by
HAREKRISHNAJI
at
3:58 PM
2
comments
Links to this post
आणि आषाढाच्या तिसऱ्या रात्री
कहु किससे मै क्या है शबे-गम बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता
Posted by
HAREKRISHNAJI
at
2:38 PM
0
comments
Links to this post
Friday, June 26, 2009
आषाढाच्या प्रथमदिवसे आणि भगत ताराचंद
नशीब, भडका उडला नाही.
नाहीतर आषाढस्य प्रथमदिवसे ,झगडा आणि अबोला. यक्षाची एक लहानशी झलक मिळता मिळता राजाभाऊ बचावले
Posted by
HAREKRISHNAJI
at
11:35 PM
0
comments
Links to this post
आषाढाच्या दुसऱ्या दिवसे आणि मोती महाल
सुरवातीला आम्ही क्रिस्पी भेंडी मागवली, पाताळ्शी भेंडी कापुन ती कुरकुरीत तळलेली. व्हे. कबाब नक्की कोणते मागवायचे या बाबतीत राजाभाऊंच्य मुलाचा चांगलाच गोंधळ माजला, त्या वर तोडगा म्हणुन त्याने मग सर्व मिक्स कबाब मागवले, ते ही चवीला चांगले होते. त्यातली ती लहानुशी तंदुरी, धुरकटलेली बटाटी, अहा, लाजबाब, ती त्यांनी आणखीन द्यायला हवी होती, भरमसाठ पनीरच्या ऐवजी
पण भाज्यांनी मात्र अंमळ निराशा केली. काश्मिरी दम आलु, लहानसे आलु, त्यात मस्तपैकी काहीतरी गोडुस भरलेले , पण एकंदरीत ही भाजी आणि त्या बरोबर मुलानी मागवलेली बहुदा पनीर मसाला चांगल्या पैकी सुकी होती, त्या मुळे खाणे जड जात होते, डाळ मागवायला पाहिजे होती.
मग पुढे आणखीन काही मागवायचा कंटाळा आला.
मग राजाभाऊंच्या बायकोला अचानक सांताकृझ मधल्या "गोकुळ" मधे मिळणारे श्रीखंड आठवले. मग काय ते आणायला वाटेत रस्तात थांबणे.
Posted by
HAREKRISHNAJI
at
11:06 PM
2
comments
Links to this post


