Thursday, January 29, 2009

लेणी कशासाठी बांधली ?

वो जमाने मे लोगोंको कामधंदा नही था, वो टाईम पे कॉल सेंटर नही थे, नोकरी नही थी, टि.व्ही. नही था, पिक्चर नही थे, टाइमपास कायपण नव्हता, म्हणुन वोच ये सब बांधत बसले।

ज्या बापाकडुन हे ज्ञान मुलाला प्राप्त होते ते दोघे ही धन्य होय.


खर म्हणजे त्यानी सांगायला पाहिजे होते, ( मिलींद बोकिल यांच्या "कातकरी विकास की विस्थापना" या पुस्तकातुन )


सम्राट अशोकाच्या काळापासुन कोकण किनाऱ्यावरुन मध्य-पुर्व आशिया आणि त्या पलीकडच्या प्रदेशाशी व्यापार चालत होता. सोपारा, कान्हेरी आणि कल्याण ही त्या वेळची व्यापाराची मोठी ठिकाणे होती, ती एकामेकांच्या जवळ तर होतीच , पण खाडीमुळे सागरी दळणवळणही सुलभ होत होते. भूमध्यसागरी प्रदेशातून भारतीय वस्तुंना जसजशी मागणी वाढत गेली तसतसे कोकण किनाऱ्यांच्या बंदरांना महत्व येत गेले. नंतर सातवहनांच्या काळात, हा व्यापार चांगलच भरभराटीस आला. त्या काळात कर्‍हाड, नाशिक, भोहरदर, ते पैठण अशी जी महत्वाची ठिकाणे होती ती जुन्नरमार्गे ह्या व्यापाराशी जोडली गेली होती. या व्यापारासाठी देशावरून कोकणात उतरणारे थळघाट, नाणे घाट, बोरघाट, आंबाघाट इत्यादी रस्ते आजमितीसही उपयोगात आहेत.


या रस्तावर ज्या गुहा किंवा लेणी कोरलेली आहेत तिथे बुद्ध भिक्षुंचे वास्तव्य होते, जेथे दळणवळणाचे मार्ग होते आणि ज्यावरुन माणासांची ये-जा चाले , तिथे जावुन धर्माचा उपदेश केला जात होता.


कोकण आणि दख्खन पठाराचा हा भरभराटीचा काळ असावा. देशावर धान्याची विपुलता असावी आणि व्यापाराने बंदरांना बरकत येत असावी. सातवहानाच्या काळात ज्या आठेकशे गुहा पश्चिम घाटात कोरल्या गेल्या त्या मागे ही सुब्बता कारणीभुत होती. या व्यापारी मार्गावर जे विहार आणि मठ स्थापले गेले त्यांनी या व्यापाराला एक धार्मीक अधिष्टान पुरवले तर व्यापाराचा समॄद्धीने मठ व विहाराची तसेच लेणी-स्तुपाची वाढ झाली.

अजंठा लेणी




कैलाश लेणॆ, वेरुळ










एक धागा सुखाचा, एक धागा पैठणीचा



वहिनींना पैठण्या वाटुन वाटुन आदेश भावोजींनी महावस्त्राची किंमत कमी करुन टाकली 

Tuesday, January 27, 2009

पद्मश्री पुरस्कार

दरवर्षी पद्मश्री पुरस्काराची यादी जाहीर झाली की त्यातली काही नावे वाचुन आश्चर्य वाटायला होते.
अरे या माणसाने अशी कोणती देशसेवा केली आहे किंवा आपल्या क्षेत्रात अशी कोणती भरीव कामगीरी केली आहे ज्या मुळे ह्या व्यक्‍तीला हा सन्मान प्राप्त झाला असा सवाल मनात उठतो.
पं. ह्र्दयनाथ मंगेशकर यांच्या बरोबरीने ऐश्वर्या राय बच्चन, अक्षय कुमार ते कुमार सानु, उदित नारायण आणि पिनाझ मसानी यांना पद्मश्री पुरस्कार ?
पटत नाही.

Monday, January 26, 2009

खंडहर कह रहे है , इमारत कभी बुलंद थी- देवगीरी

तुम्ही कितीही बलाढ्य, अभेद्य असाल पण कुठेतरी एखादी लहानशी फट असतेच असते.

बुलबुल मत रो , यहा रो्ना है मना

धोका आणि शेवट



नो कॉमेंट्स

दत्त मंदिर , देवगढ , किसनगीरी महाराजांचे . एक अप्रतीम देखणॆ स्थळ


अजंटा लेणी







अजं

हुरडा पार्टी - पुणे नगर रोडवर , औरंगाबादच्या वाटॆवर

Posted by Picasa

Friday, January 23, 2009

राहगुजर, इंतजारी, बेकरारी, दरबदर,हमसफर, गिरफ़्त

अभी थक के बैठ न हमसफर
न अभी से रात का ज़िक्र कर

अभी दिन है अपनीगिरफ़्त मे
अभी रोशनी है गुफाओं मे

- मंजूरा अख़्तर

तर मग "गिरफ़्त" वर

ख्बाबों के गिरफ़्त मै है "शाहिद"
जागा हुआ है न सो रहा है

- शाहिर कबीर
=========================================
http://feelingsandviewpoint.blogspot.com/ यांच्या कडुन.

फ़िर उसी राहगुजर पर शायद
हम कभी मिल सके मगर शायद

जान पहचान से क्या होगा
फ़िर भी ऎ दोस्त गौर कर शायद

मुंतजिर जिनके हम रहे उनको
मिल गये और हमसफ़र शायद

जो भी बिछडे हॆ कब मिले हॆ फ़राज
फ़िर भी तू इंतिजार कर शायद

अहमद फ़राज

Thursday, January 22, 2009

राहगुजर, इंतजारी, बेकरारी, दरबदर,हमसफर,

फ़िर उसी राहगुजर पर शायद
हम कभी मिल सके मगर शायद

जान पहचान से क्या होगा
फ़िर भी ऎ दोस्त गौर कर शायद

मुंतजिर जिनके हम रहे उनको
मिल गये और हमसफ़र शायद

जो भी बिछडे हॆ कब मिले हॆ फ़राज
फ़िर भी तू इंतिजार कर शायद

अहमद फ़राज

http://feelingsandviewpoint.blogspot.com/ यांच्या कडुन.

केली महोत्सवात "वाह उस्ताद वाह"

क्षणार्धात, क्षणमात्रात अवनीतुन धरतीचा, वसुंधरेचा वेध घेणाऱ्या , तिला कवेत घेण्यासाठीची विद्‍युलतेची, सौदामीनीची चपळता खरी की तबल्यावर थिरकणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेनच्या उंगलीयॉची ? सळकन निसटुन जाणाऱ्या मासोळीची मोहक हालचाल खरी की ? मस्तवाल टकरा घेणाऱ्या मेघांचा कडकडात खरा की उस्तादांनी काढलेले तबल्याबरचे बोल ?

हाय मै तो मर जांवा.

केली महोत्सवाला काल पासुन सुरवात झाली आहे.

एक मात्र माझे दुर्दैव. नशीबाने मी जेथे बसलो होतो त्याच्या बाजुलाच त्यांचा "कंपु’ की चमचे मंडळी बसलेले. आता तबल्यावरची थाप ऐकावी की यांचे "वाह वाह वाह वाह आणि वा वा ", उस्तादांना बघायचे , ऐकायचे की यांचे हातवारे व डोल डोल डोलणॆ ? कंटाळा आणवला. त्यांना अतीउत्साहाला आवर घालायला स्पष्टपणे सांगायला हवे होते.

काल मला वाटायला लागले की आता झाकीर भाई लोकानुनय जास्तच करायला लागले आहेत की काय ? केवळ लोकांना खुष करण्यासाठीचा हा खेळ आहे काय ?

मग त्यापेक्षा आपण पं. सुरेश तळवळकर आणि पं. विभव नागेशकर यांचे तबलावादन ऐकल्यानंतर आपल्याला किती समाधान मिळाले होते

Wednesday, January 21, 2009

आदिपश्य - दैवगती न कळे कोणा

सुन्नपणा. निव्वळ शुन्यता, स्थब्धता आणि अस्वस्थता.
जेव्हा एकाद्याला कळते की आपल्या हातुन ज्याचा वध झाला तो त्याचा सख्खा जन्मदाता पिता होता आणि जिच्याशी त्याचे लग्न केले , जिच्यापासुन त्याला संतती झाली ती त्याची जन्मदाती आई.
सुन्नपणा. निव्वळ शुन्यता, स्थब्धता आणि अस्वस्थता. ही माझ्या मनाची अवस्था, "आदिपश्य" पाहील्या नंतरची. ही होमरचे "इलीयड" माहीती असुन देखील , जेव्हा विनय आपटॆ, निखील हजारे यांनी सादर केलेले, महाराष्ट्राची किर्तन परंपरा आणि ग्रिसमध्ये पुरातन काळापासुन चालत आलेली ग्रीक शोकांतीकाची नाट्यशैलीतील कथा पाहिल्यानंतरची.
हे असे होणार आहे ही दैवीवाणी, विधीलीखित ऐकल्यानंतर ते घडु नये यासाठी दुरवर निघुन जाणाऱ्या आदिपश्याच्या नशिबी शेवटी त्याच यातना असतात. ज्यांना तो आपले मातापिता समजत असतो त्यांनी तर त्याला दत्तक घेतले असते आणि .....
एक जबरदस्त नाट्यप्रयोग, अनोख्या शैलीत सादर केलेला. सर्व कलाकारांची कामे अप्रतीम.
एक जी.ए. ची गोष्ट आठवली.
वादळी रात्रीत, तीन चार दिवस सतंतधार लागलेल्या मुसळधार पावसात, निबीड अरण्यातील एक लहानसे , तान्हे , पंखात बळ न आलेले पोपटाचे पिल्लु, दोन दिवसात त्याचे मरण हि विधीलीखित.
एक गरुड त्याला मदत करतो, आपल्या पाठीवर घेवुन त्याला दुरवर पर्वतावर , उच्च शिखरावरील एका गुहेत , सुरक्षीत जागी घेवुन जातो, मॄत्यु पासुन दुर, फार दुर.
परततांना त्या गरुडाला चिंताक्रांत यमदुत भेटतो. त्या पिल्लाचा मृत्यु दोन दिवसांनी याच पर्वतावर , उच्च शिखरावरील एका गुहेत होणार असतो, पण ज्याच्या पंखात उडण्याचेही बळ नाही ते पोपटाचे पिल्लु येवढ्या लांब कसे काय येवु शकणार व त्याचा प्राण आपण त्याच वेळेत कसा काय हरण करु शकणार या चिंतेने ग्रासलेला.

Sunday, January 18, 2009

गली, कुचा, दिल, वीराना, दस्त,संग, संगेदिल, होश , होशोहवास,

जिंन्दगी यूं भी गुज़र ही जाती
क्यो तेरा राहगुज़र या़द आया

फिर तेरे कूचे को जाता है ख़याल
दिले गुमगस्ता मगर याद आया

कोई वीरानी सी वीरानी है 
दस्त को देखके घर याद आया

मैने मजनू पे लड़पपन में ’असद" 
संग उठाया कि सर याद आया 
 



दिवानों की बाते है
इनको लबपर लाये कौन ?
इतना गेहेरा जाये कौन ?
खुदको यु उलझाये कौन ?

जो तु समझा अपना था
वो लमहों का सपना था
हमने दिल को समझाया
अब हमको समझाये कौन ?

तेरी गली मे हो आये
होश वही खो जाये
दिख जाये अगर तू पलभर
मैखाने मे जाये कौन ?

गली गली मे फ़िरते है
कई ठोकरें खाते है
जब तुनेही ठुकराया हमे
अब हमको अपनाये कौन ?

संदीप खरे 

Saturday, January 17, 2009

दिवाना, मुहब्बत, तक्दीर, परवाना, सूरत, तमाशा

दीवाना बनाना है तो दीवाना बना दे
वर्ना क़ही तक्दी़र तमाशा न बना दे

ऐ देखनोवालो ! मुझे हंस हंस के न देख
तुझको भी मुहब्बत कहीं मुझसा न बना दे 

मैं ढूंड रहा हूं मेरी वो शम्मा कहां है 
जो बज़्मकी हर चीज़को परवना बना दे 

आख़िर कोई सूरत भि तो हो ख़ाना-ए-दिलकी
काबा नही बनता है तो बुतख़ाना बना दे

"बेजहाद" इक गाम पे इक  सज्दा-ए-मस्ती
हर जर्रे को संगे दरे जानाना बना दे

=======================================   

किस किस को बतायॆंगे जुदाईका सबब हम
तू मुझसे खफ़ा हॆ तो जमानेके लिये आ

रंजीश ही सही दिलही दुखानेके लिये आ
आ फ़िर से मुझे छोड के जाने के लिये आ

अहमद फ़राज  - 



अब आगे क्या ?

रंजीश, तमन्ना, मुहब्बत,दिवाना, याद,

ख़फ़ा है जिंदगी कब 
जब तुही कफ़ा है खुदसे
साहील भी क्या करे
जब तुफ़ान उठा है 
खुद की होई गोद में..
आब दिखता है साहील
उचीलेहोरो सी लपेटा हुवा
चिख़ता चिल्लाता हुवा...
...Sneha  यांनी लिहीलेली ही गझल "ख़फ़ा" वर
=======================================================================
सर मे सौदा,  भी नही, दिलमे तमन्ना भी नही
लेकीन इस तर्के, मुहब्बत का भरोसा भी नही 

यू तो हंगामे उठाते नहीं दिवाना-ए- इश्क
मगर ऐ दोस्त कुछ ऐसोंका ठिकाणा भी नही

मेहरबानी को मुहब्बत नहीं केहते ऐ दोस्त
आह अब मुझसे तेरी रंजि्शे बेजा भी नहीं

मुद्दतें गुजरी, तेरी याद भी, आई न हमें
और हम भूल, गए, हों कभी, ऐसा भी नहीं

मुंह से हम अपने बुरा तो नही कहते कि "फिराक"
है तेरा दोस्त मगर आदमी अच्छा भी नहीं

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
किस किस को बतायॆंगे जुदाईका सबब हम
तू मुझसे खफ़ा हॆ तो जमानेके लिये आ

रंजीश ही सही दिलही दुखानेके लिये आ
आ फ़िर से मुझे छोड के जाने के लिये आ

अहमद फ़राज  

हे लिहीले आहे  ----Ruminations and Musings  यांनी 

ख़फा, खुशी,ग़म, मुहब्बत,दिल,गुल्शन, मंजिल

खुशी ने मुझको ठुकराया है दर्दो ग़म ने पाला है

गुलों ने बे रु़खी की है तो कांटो ने संम्हाला है


मुहब्बत में ख़याले साहिलो मंजिल है नादानी

जो इन राहों मे लुट जाए वोही तक्दीर वाला है


चरा़गा कर के दिल बहला रहे हो क्या जहां वालो

अंधेरा लाख रौशन हो उजाला फिर उजाला है


किनारों से मुझे ऐ ना़खुदा तू दूर ही रखना

वहां लेकर चलो तू़फां जहां से उठने वाला है 


नशेमन ही के लुट जाने का ग़म होता तो क्या ग़म था

यहां तो बेचने वालों ने गुल्शन बेच डाला है 


-शाइर - "अली" जलीली. 

तर मग  पुढे काय ? आणि कोणाकडुन ?

====================================================================================

ugich konitari यांच्या कडुन

सूरज चाँद से ख़फा है , गम में पूरे डूबे है तारे ......
सब को इकठ्ठा करके ,, मेरा दिल पुकारे, आ रे , आरे आरे  -
 

=================================================================================================

सुरवात - 

वो हमसे ख़फा है, हम उनसे ख़फा़ है 

मगर बात करने को जी चाहता है 

गुनाहे- मुर्करर "शकील" अल्ला-अल्ला
बिगड़ कर संवरने को जी चाहता है

नवीन शब्द ’  ख़फ़ा "

ख़फ़ा हा शब्द घेवुन आपल्याला "ख़फ़ा" शब्द असलेला गजल सांगायचा आहे

ख़फ़ा

वो हमसे ख़फा है, हम उनसे ख़फा़ है 
मगर बात करने को जी चाहता है 

गुनाहे- मुर्करर "शकील" अल्ला-अल्ला
बिगड़ कर संवरने को जी चाहता है

नवीन शब्द ’  ख़फ़ा "

ख़फ़ा हा शब्द घेवुन आपल्याला "ख़फ़ा" शब्द असलेला गजल सांगायचा आहे

दिल , सुबह,रात, हमसफ़्रर

ugich konitari

यांनी लिहीलेल्या मधुन मी "दिल , सुबह,रात" हे तीन शब्द घेवुन ते असलेला गजल लिहित आहे

"शामे फ़िराक़ अब न पूछ आई और आके टल गई

दिल था कि फिर बहेल गया, जॉंथी कि फिर संभल गई


बज़्मे ख़याल मे तेरे हुस्न की शम्मा जल गई

दर्द का चॉंद बुझ गया, हिज्र की रात ढल गई


जब तुझे याद कर लिया , सुबह महेक महेक उठी

जब तेरा ग़म जगा लिया रात मचल मचल गई


दिल से तो हर मुआमला करके चले थे साफ़ हम

कहने मे उन के सामने बात बदल गई


आख़िरे शब के हमसफ़्रर "फ़ैज़" न जाने क्या हुए

रह गई किस जगह सबा, सुब्‍हा किधर निकल गई "    

------------------------------------------------------------------------------------

रात्रीवर - ugich konitari  यांच्या कडुन 

"रात दिखाती है मछछर, मै देखता हुं सुबह की राह ...
बेगोन का फवारा बरसा , दिल चीखा वाह वाह...... " 

================================================================================================

रात्रीवर - 

Ruminations and Musings -http://feelingsandviewpoint.blogspot.com/ यांच्या कडुन

-

"रात भी नींद भी कहानी भी
हाय क्या चीज हॆ जवानी भी " 

===========================================================================
रात वर - माझ्या कडुन


कोई उम्मीद बर नज़र नही आती
कोई सूरत नज़र नही आती

मौत का एक दिन मुअय्य़न है
नींद क्यो 
रात भर नही आती

आगे आती थी हाले-दिल पे हंसी
अब किसी बात पर नही आती

काबा किस मूंह से जाओगे "गालीब"
शर्म तुमको मगर नही आती

गज़ल मधला एकादा शब्द घेवुन तो असलेली आपण दुसरी गज़ल लिहायची आहे. आता कोणी तरी हा सिलसीला पुढे सुरु ठेवायचा आहे  

Friday, January 16, 2009

रात, नींद, दिल, गम, उम्मीद और जवानी

"रात भी नींद भी कहानी भी
हाय क्या चीज हॆ जवानी भी " - http://feelingsandviewpoint.blogspot.com/
-
-------------------------------------------------------------------------------
रात  आणि नींद वर  - माझ्या कडुन
 
कोई उम्मीद बर नज़र नही आती
कोई सूरत नज़र नही आती

मौत का एक दिन मुअय्य़न है
नींद क्यो रात भर नही आती

आगे आती थी हाले-दिल पे हंसी
अब किसी बात पर नही आती

काबा किस मूंह से जाओगे "गालीब"
शर्म तुमको मगर नही आती

"महफ़िल", "रात" , और "रोशनी"

अभी तो "रात" ज़वा है , क्या आप "महफ़िलसे" इतनी जल्दी "रोशनी" बुझाना चाहते है ?

तो फिर अब देरी किस "वजह" ?

अब "मह़फिल" मे रंग आने लगा है !

"दूर हुं लेकीन बता सकता हूं उनकी बज्म मै
क्या हुआ, क्यो हो रहा है और क्या होने वाला है ।"

किंवा

"वो आये बज्म मे इतना तो ’मीर" ने देखा
फिर उस के बाद चरागो़ मे रोशनी न रही ।"

अं............. रोशनी वर

"रोशनी साया-ए-जुल्मातसे आगे न बढी
जिंदगी शम्माकी एक रात से आगे न बढी "

रात ? तर मग रात वर

"शमा ने जलकर कहा ये परवानेसे
रात भर मै भी जली हुं तेरे जल जाने से "

आता पुढे काय ?

शब्द : (महफ़िल),,,, http://kaimhanta.blogspot.com/ य़ांच्या कडुन

"ब्लॉगलंच में फैली थी आइस क्रीमकी मिठ्ठास ...लेकिन आए नही हमारे अमरीकी मेहमान ख़ास ...
लगता है बम्बई की उपनगरों में वोह चल पड़ी ...ऐ दिल , उसने इक पार्टी मिस की , बड़ी ....... "



तर मग आता "महफ़िल" वर - इर्शाद

"जिंन्दगी ले के अरबाबे-जां चल दिये राह सूनी हुई कारवां चल दिये
कहने आए थे महफ़िल मे इक़ दास्तां बन के उनवाले-हर-दास्तां चल दिये

कब उठा बारे-हस्ती कि अहले-जुनूं नातवां आए थे नातवां चल दिये
ऐ "शकील’ उनकी महफ़िल से जाते तो हो और अगर दिल ने पूछा- कहां चल दिये "

तर मग आता कोणाची बारी ? त्याला आणखीन एक प्रतिसाद मिळाला Ruminations and Musings यांच्या कडुन

बरहम (बेरहम) -

"हफ़ीज मॆ उनसे जितना बदगुमा हूं
वह हमसे इस कदर बरहम ना होंगे
मुहोब्बत करने वाले कम ना होंगे
तेरी महफ़िल में लेकिन हम ना होंगे "

त्याला उत्तर मिळाले http://kaimhanta.blogspot.com/ यांच्या कडुन
.
....उचला तर मग लेखणी, नव्हे संगणकावरील की ....... या माझ्या आवाहनावर

"संगणकावरील की दाबून झाली अक्क्लेची बरसात..
अरेरे,दुख्ख एव्हडेच,की व्हायरस होता त्यात ...... "

सुरवात मी केली होती

"न अब वो आंखो मे बरहमी है
न अब वो माथे पे बल रहा है

वो हम से खु़श है, हम उनसे खु़श है
ज़माना करवट बदल रहा है

खुशी न ग़म की , न गम खुशी का, अजीब आ़लम है जि़न्दगी का
चिरागे़-अफ़सुर्दा-ए-मुहब्ब्त न बु्झ रहा है न जल रहा है

"शकील" तफ़सीरे-शेर अपनी जो पूछते हो तो बस इतनी
जो नाला सीने मे घुट रहा था वो नग्मा़ बनकर निकल रहा है "

Thursday, January 15, 2009

तर मग आता "महफ़िल" वर - इर्शाद

तर मग आता "महफ़िल" वर - इर्शाद
जिंन्दगी ले के अरबाबे-जां चल दिये
राह सूनी हुई कारवां चल दिये
कहने आए थे महफ़िल मे इक़ दास्तां
बन के उनवाले-हर-दास्तां चल दिये
कब उठा बारे-हस्ती कि अहले-जुनूं
नातवां आए थे नातवां चल दिये
ऐ "शकील’ उनकी महफ़िल से जाते तो हो
और अगर दिल ने पूछा- कहां चल दिये
तर मग आता कोणाची बारी ?

त्याला आणखीन एक प्रतिसाद मिळाला Ruminations and Musings यांच्या कडुन
बरहम (बेरहम) -

हफ़ीज मॆ उनसे जितना बदगुमा हूंवह हमसे इस कदर बरहम ना होंगे
मुहोब्बत करने वाले कम ना होंगे तेरी महफ़िल में लेकिन हम ना होंगे
त्याला उत्तर मिळाले http://kaimhanta.blogspot.com/ यांच्या कडुन
.....उचला तर मग लेखणी, नव्हे संगणकावरील की ....... या माझ्या आवाहनावर
"संगणकावरील की दाबून झाली अक्क्लेची बरसात..
अरेरे,दुख्ख एव्हडेच,की व्हायरस होता त्यात ......
"
सुरवात मी केली होती

"न अब वो आंखो मे बरहमी है न अब वो माथे पे बल रहा है
वो हम से खु़श है, हम उनसे खु़श है ज़माना करवट बदल रहा है
खुशी न ग़म की , न गम खुशी का, अजीब आ़लम है जि़न्दगी का
चिरागे़-अफ़सुर्दा-ए-मुहब्ब्त न बु्झ रहा है न जल रहा है
"शकील" तफ़सीरे-शेर अपनी जो पूछते हो तो बस इतनी
जो नाला सीने मे घुट रहा था वो नग्मा़ बनकर निकल रहा है "

अब महफि़ल मे रंग भरना सुरु हुआ है

तर मग आता "महफ़िल" वर


जिंन्दगी ले के अरबाबे-जां चल दिये

राह सूनी हुई कारवां चल दिये


कहने आए थे महफ़िल मे इक़ दास्तां

बन के उनवाले-हर-दास्तां चल दिये


कब उठा बारे-हस्ती कि अहले



त्याला आणखीन एक प्रतिसाद मिळाला Ruminations and Musings यांच्या कडुन

बरहम (बेरहम) -

हफ़ीज मॆ उनसे जितना बदगुमा हूंवह हमसे इस कदर बरहम ना होंगे
मुहोब्बत करने वाले कम ना होंगे तेरी महफ़िल में लेकिन हम ना होंगे

त्याला उत्तर मिळाले http://kaimhanta.blogspot.com/ यांच्या कडुन

.....उचला तर मग लेखणी, नव्हे संगणकावरील की ....... या माझ्या आवाहनावर

संगणकावरील की दाबून झाली अक्क्लेची बरसात..
अरेरे,दुख्ख एव्हडेच,की व्हायरस होता त्यात ......

सुरवात मी केली होती

"न अब वो आंखो मे बरहमी है न अब वो माथे पे बल रहा है
वो हम से खु़श है, हम उनसे खु़श है ज़माना करवट बदल रहा है
खुशी न ग़म की , न गम खुशी का, अजीब आ़लम है जि़न्दगी का
चिरागे़-अफ़सुर्दा-ए-मुहब्ब्त न बु्झ रहा है न जल रहा है
"शकील" तफ़सीरे-शेर अपनी जो पूछते हो तो बस इतनी
जो नाला सीने मे घुट रहा था वो नग्मा़ बनकर निकल रहा है "

नया खेल सुरु करे ? शेर आणि गजलोंका ?

और एक

न अब वो आंखो मे बरहमी है न अब वो माथे पे बल रहा है
वो हम से खु़श है, हम उनसे खु़श है ज़माना करवट बदल रहा है

खुशी न ग़म की , न गम खुशी का, अजीब आ़लम है जि़न्दगी का
चिरागे़-अफ़सुर्दा-ए-मुहब्ब्त न बु्झ रहा है न जल रहा है 

"शकील" तफ़सीरे-शेर अपनी जो पूछते हो तो बस इतनी 
जो नाला सीने मे घुट रहा था वो नग्मा़ बनकर निकल रहा है 

आता यातला एखादा शब्द घेवुन पुढे सुरु करायचे आहे 

उ.दा.  "ज़माना "

"हमने देखा है ज़माने का बदलना लेकीन
उनके बदले हुवे तेवर नही देखे जाते "

उचला तर मग लेखणी, नव्हे संगणकावरील  की 

नया खेल सुरु करे ? शेर आणि गजलोंका ?

माझ्या आधीच्या पोष्ट वर मी हे लिहीले होते 

"दर्दे मिन्नत- कशे- दवा न हुआ 
मै न अच्छा हुआ बुरा न हुआ

जमा करते हो क्यो रकी़बों का ?
इक तमाशा हुआ गिला न हुआ 

कितने शीरी है तेरे लब ! कि रकी़ब  
गा़लिया खाके बे-मजा न हुआ "

तर त्याला जबाब म्हणुन त्यातला "रकी़ब" हा शब्द घेवुन http://feelingsandviewpoint.blogspot.com/ यांनी हे लिहीले 

"फ़ूलोंसे तो खार बेहतर हॆ
जो दामन को रोकते हॆ..

रफ़ीकोंसे तो रकीब अच्छे हॆ
जो जलकर तो नाम लेते हॆ "


परत यातला  हाच"रकी़ब शब्द घेवुन मी लिहीतो 

"ना तो मै किसी का हबीब हू 
ना तो मै किसी  का रकी़ब हू

जो बिघड गया वो नसीब हू
जो उजड गया वो दयार हू " 

आता कोणी तरी हा सिलसीला पुढे सुरु ठेवायचा आहे  

नया खेल सुरु करे ? शेर आणि गजलोंका ?

माझ्या आधीच्या पोष्ट वर मी हे लिहीले होते 

"दर्दे मिन्नत- कशे- दवा न हुआ 
मै न अच्छा हुआ बुरा न हुआ

जमा करते हो क्यो रकी़बों का ?
इक तमाशा हुआ गिला न हुआ 

कितने शीरी है तेरे लब ! कि रकी़ब  
गा़लिया खाके बे-मजा न हुआ "

तर त्याला

Wednesday, January 14, 2009

कि रकी़ब गा़लिया खाके बे-मजा न हुआ

दर्दे मिन्नत- कशे- दवा न हुआ 
मै न अच्छा हुआ बुरा न हुआ

जमा करते हो क्यो रकी़बों का ?
इक तमाशा हुआ गिला न हुआ 

हम कहां किस्मत आजमानें जाए ?
तू ही जब खंजर-आज़मा न हुआ

कितने शीरी है तेरे लब ! कि रकी़ब  
गा़लिया खाके बे-मजा न हुआ

क्या वो नमरूद की खुदाई थी
बन्दगी मे मेरा भला न हुआ

कुछ तो पढिये कि लोग कहते है
आज " गालीब’ गजलसरा न हुआ




Tuesday, January 13, 2009

संक्रांती चे फल




संक्रांत , दरवर्षी संक्रांत जशी जशी जवळ येवु लागते , जोतिष्यी भाकित वर्तवायला लागता, यंदाला हि कोणा वर येणार आहे मग त्या वरचे उपाय वगैरे.

पण एक मात्र नक्की, जे भविष्य सांगायला त्यांची गरज नाही, दरवर्षी ती न सांगता, न चुकता, पक्षांवर येत असते. वर्षोनुवर्षे पतंगाच्या मांजात अडकुन कैक पक्षी जायबंदी होतात, मरतात.

आपला खेळ होतो पण त्यांचा जीव जातो.

दुसरा जीव जातो तो पोरांचा, पंतंग पकडण्याच्या नादात, उंच गच्चीवरुन , कौलावरुन ऊडवण्याचा जोशात आपला जीव ते धोक्यात घालत असतात.
republised

चर्चगेट ते कोल्हापुर फक्त ३० मिनीटात


पण शिवाजी पार्क मैदानाचे प्रवेशद्वार ते फडतरे मिसळ सेंटर किंवा कोल्हापुरी नादखुळा स्वाद मिसळ , एक तासात.
काय तोबा गर्दी उसळली आहे, प्रतीकोल्हापुरात. अफाट जनसागर , मला वाटले होते मीच एकटा, बरे झाले चांगलाच भ्रमनिरास झाला. दोन्ही ठिकाणी मिसळ खाण्यासाठी लागलेल्या रांगा पाहुन उपाशी पोटी परतण्याची पाळी आली.


पण चोराच्या हाती लंगोटी, रिकाम्या पोटी पराभुत अवस्थेत परतण्यापेक्षा "प्रकाश" कडॆ खाणे केव्हाही चांगले.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला

राजाभाऊंकडुन समस्त ब्लॉगल्स परिवारास मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.
तिळगुळ घ्या गोडगोड बोला.
सोनीया बाईंकडुन नारायणरावांना, आमचे तिळगुळ सांडु नका आमच्याशी कधी भांडु नका, विलासरावांकडुन अशोकरावांना, आमचे तीळगुळ घ्या पण आमच्या लातुरला विसरु नका, मुंबईकर भय्ये व बिहारी बांधवांकडुन राजसाहेबांना, उद्धवरावांकडुन नितीनभाऊना खास काटेरी हलवा,
तिळगुळ घ्या गोडगोड बोला. चेहऱ्या वरचे हास्य सो्डु नका.

Monday, January 12, 2009

ऐसे नजरोसे ना देखो की खुमार आ जाय

हाथ सीने पे जो रख दो तो करार आ जाय

दिलके उजडे हुवे गुलशन पे बहार आ जाय

यु खुदा के लिये न छीनो ना मेरे होशोहवास

ऐसे नजरोसे ना देखो की खुमार आ जाय

http://ww.smashits.com/artist/10317/songs/g-m-durani.html


काल दुरदर्शन वर चिकना चोपडा शम्मी कपुर आणि शम्मीचा "मिर्झा सायबान " चित्रपट होता, त्यातले हे जी एम. दुराणी व झोहराबाई (बहुतेक) यांनी गायलेले हे अविट गाणे ऐकण्याचा बेत माझ्या दुष्ट मुलाने हाणुन काढला.

Saturday, January 10, 2009

धार्मीक धक्का





कस शक्य आहे ?

नशीब रे माझे.






नशीब रे माझे, मी त्या सत्यमवाल्यांसारखा बॅंक बॅलन्स कधी चढवुन, फुगवुन सांगितली नाही , नाही तरी कधी घेणार ? कधी घ्यायचे ? हैराण केले असते तिने. 

चंदनाची चोळी अंग अंग जाळी !


आणि सोन्याची ? हा फोटॊ पाहिला की गीत रामायणातील एक गाण आठवते " मग हरीण द्या हो आणुनी अयोध्यानाथा ! "  ्मग मी हळुच बायको कडे घाबरुन बघतो, मागते की काय ? भलतीच पंचाईत

टेक्नोलॉजी - Technology

"खिचडी’ या मालीकेतला विनोद आठवतो. 

ये Technology क्या है ? 

हि हंसाबेन जेवण सर्व्ह करतांना बोलते ना " टॆक नो, लो जी , वोही Technology.  

सात्विक थाळी. सदाशिव पेठ

तु आंबटशौकिन आहेस. माझे एक नातेवाईक मला नेहमी बोलत असतात. ( त्यांना शौक आणि आंबटशौक यातला फरक ते अमराठी असल्यामुळे बहुदा ठावुक नसावा, Hopefuly. असा राग येतो).

सिग्नल. गाडी थांबलेली. फियाट. डुक्कर फियाट. १९५७ चे मॉडेल, ओरीजीनल इटालीयन. मागच्या सीट वर ३ तगडॆ डॉबरमन. सोबत नुरजहांची. "किसी तरह से मुहब्बत मे चैन पा न सके ’. बाजुच्या गाडीतले दोघे वयस्कर मुसलमान गृहस्थ कौतुकाने पहात बोलतात ’ आप  तो बडॆ शौकीन आदमी है !’

सात्विक थाळी. सदाशिव पेठ. शेजारच्या बाईंनी राजाभाऊंच्या बायकोचे कान फुकलेले. तिला भुलवलेले.  

"मला संक्रांतीचे वाण , हळदीकुंकु वाटायला आणायचयं. तुळशीबागेत आज आपल्याला सकाळी जायचयं. त्या आधी आज आपण बाहेरच जेवु. " आतुन फर्मान.

"आईईईई, मला कॉलेज ला जायचयं, मुकाट्याने घरी जेवण कर’

"ये तु गप रे, आमच्या बरोबर चल,  जेव व पुढे जा"

अपिल नाही. जायचे म्हणजे जायचे.
   
पहिल्याच घासात राजाभाऊ बेहद्द खुश. गोळ्याची भाजी. चिंचगुळ घालुन केलेली. ( गोळ्याची आमटी ठावुक होती पण भाजी ?), 

चवदार, रुचकर, साधे, सात्वीक, भोजन. थाळी.  झक्कास, सोबत पंचामॄत, वा वा ,भाई, पंचामृत म्हणजे काय, आवडले म्हणुन काय अख्खी वाटी खायचे ? दुसऱ्यांचा विचार करायचा की नाही ?  

त्यात परत मसाले भात ! वाढा , अजुन वाढा, राजाभाऊंचे चित्त अडकले होते  मसालेभातातल्या काजुत. काजु ताटात पडले, जीव भांडयात पडला. 

मऊसुत पोळ्या, सफेद वटाण्याची भाजी ( ही नाही रुचली तितकीशी ) , बटाट्याची सुकी भाजी (ही तर प्रिय ), आमटी, काकडीची पचडी, रसमलाई, लोणाचे पापड व वरती ताक  सुद्धा. दर फक्‍त रु. ५० , अमर्यादीत, हाणा किती हाणायचे ते.  अशी सुस्ती आली म्हणुन सांगु. पण तु्ळशी बाग, आता काय करायचे, तंगडातोड करत आकंठ जेवलेले जिरवायचे ? 

किती वेळा या टिळक रोड वर गेलो असु, बादशाही मधे चकरा झाला असतील , पण त्याच्या अगदी जवळ असलेले ’सात्वीक थाळी" हे नजरेआड कसे काय झाले होते देव जाणे. आयुष्य अर्धे फुकट गेले म्हणायचे की काय ? 



दाता

सौ. लता. वय वर्षे ३०, एका मुलीची आई. या वयात दोन्ही किडन्या निकामी. एका जगविख्यात आयुर्वेदिक डॉक्टरांची मेहरबानी. त्यांच्या औषधोपचाराचा हा परिणाम। मग अनेक वर्षे डायलीसीसवर.

सौ. जयंती. वय वर्षे साठीच्या पुढे. लताच्या माहेरी शेजारी रहाणाऱ्या. लताचे होणारे हाल त्यांच्याने बघवेना. एक दिवस त्यांनी खुप धाडसी निर्णय घेतला. घरच्या सर्वांचा होणरा प्रखर विरोध धुडकावत. आपली एक किडनी लताला द्यायची. कोणतीही अपेक्षा न करता आणि त्या बदल्यात काहीही न घेता. अट फक्त एकच. माझी शस्त्रक्रिया झाल्यावर काही दिवस मी तुझ्या सोबतच राहीन.
आणि त्यांनी हा निर्णय प्रत्यक्षात अमंलात आणला। कायद्याचे सारे सोपस्कार पुर्ण करुन दोन तीन वर्षापुर्वी ह्य दोघीवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली।

दोघीही आता सुखरुप आयुष्य जगत आहेत. श्री विवेक पटवर्धन यांच्या बॉगवर मरणोत्तर नेत्रदानाविषयी वाचले आणि हे आठवले.

Tuesday, January 06, 2009

सबबी

जेव्हा लोक काम टाळण्यासाठी सबबी सांगु लागतात तेव्हा खुप चीड येते, त्यात परत पैसे खाण्याचा छुपा हेतु असेल तर आणखीनच राग येतो।

Sunday, January 04, 2009

कोहरेकी गहरी चादर लपेटा हुवा हमारा शहर - पुणॆ

आता ४ वाजता व सकाळी ९ वाजता




कुलकर्णी उपहारगृह, प्रार्थना समाज, मुंबई

तर,  काही धो धो , तुफान चालणारी उपहारगॄहे अचानक कशी काय बंद पडतात व काळाच्या ओघात विस्मॄतीत खोलवर मनाच्या गाभाऱ्यात कुठे नाहीशी होतात हे कोडे न उलगडण्यासारखे आहे.
 
बटाट्याची भजी आणि भाजी. त्याची चव मात्र अजुनही जिभेवर, मनात रेंगाळतेय, त्याचा स्वाद अजुनही आठवणीत दरवळतोय, अजुनही ती खावी खावीशी वाटतात, अजुनही त्या चवीचा शोध घेणे सुरुच आहे पण ती अजुनही कुठेच किंबहुना त्याच्या जवळपास पोचेल इतपत देखील सापडत नाहीय. 
 
अशी कोणती जादु, प्रार्थना समाज ,मुंबई येथील कुलकर्णी उपहारगृहात होती की जेथे लोक रांगा लावुन , ताटकळत आपल्या समोर बटाटा भजी केव्हा येतात व आपण त्याचा फडशा केव्हा पाडतो याची वाट पहात बसत? 
 
एक प्लेट फक्त चार आण्यात. 
 
गेले ते दिन गेले. 

Mumbai Blue ,मुंबई ब्लु की मुंबई निळी कि निळी मुंबई ? ?

Mumbai Blue (Bombay Blue ) , मुंबई ब्लु की मुंबई निळी कि निळी मुंबई ? 

छे, दुकानाच्या नावाची पाटी मराठी मधे असावी की देवनागरी लिपीत ? फारच गोंधळ उडलाय बुवा. 

पण हाच गोंधळ ब्युफे जेवताना काय खावे अन काय नको या बाबतीत उडला असता तर बरं झाले असते. गोंधळ उडण्याचा प्रश्नच नव्हता कारण फारसे जास्त पदार्थ नव्हतेच. 

चांगले रु. ३७५ मोजलेले. 

काय तर दोन भाज्या एक हिरव्या रंगाची हैद्राबादी व्हे. व दुसरी फ्लॉवरचे भले मोठाले तुकडे असलेली सुकी भाजी, डाल, पुलाव. सॅलडस मधे चक्क फक्त कांदयाच्या चकती, पास्ता, पाणी पुरी आणि दही पुरी (?? )

गुलाबजामुन आणि आइस्क्रीम तर व्यर्जीत. मग आता डेसट्‌र्स मधे काही खायलाच नाही. 

त्या पेक्षा मरीन प्लाझा मधला बुफे कितीतरी पटीने चांगला असतो.  काही उपहारगृह कशी काय चालतात याचे नवल वाटते.



पं.रामाश्रय झा ऊर्फ रामरंग - रामदासी मल्हार



पं.रामाश्रय झा ऊर्फ रामरंग यांचे ्नुकतेच निधन झाले. त्यांचे गाणे ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते.