Monday, March 28, 2011

यंदाला आंबा नुसता बघण्यावर समाधान मानावे लागणार की काय ?




हे भाजीवाले फार शहाणे.
त्यांना ठावुक  आहे, या महंगाईच्या जमान्यात  किलोचा भाव सांगितला तर खरेदी करणारा चक्क पळुन जाईल.
ते आपले पाव किलोचा भाव सांगायला लागले.

आंबा विक्रीते.
पुर्वी पाटीचा भाव सांगायचे. चार डझनाची पाटी, तीन डझनाची पाटी.

मग हळुहळु ते देखिल डझनाचा भाव सांगु लागले, ८०० रु. डझन, १००० रु. डझन.

आता ते नगाचा भाव केव्हा सांगायला सुरवात करणार ?  

No comments: