Friday, February 25, 2011

कसं व्हायचं

एका वेळी दोन भिन्न टोकाची पुस्तके वाचायला घेतली की कसं व्हायचं ?

आयला , काय लिहलयं हे  ? बिंदासपणा बिंधास्तपणा म्हणजे किती ? " आदिमायेचे ... ! " लेखक राही अनिल बर्वे.

हा मात्र जरा जास्तीचाच डोस.


"सावलीचं घड्‍याळ " अशोक कोतवाल , अवतीभोवती वावरणाऱ्या व्यक्‍तींबद्दल. शांत आणि सौम्य लेख.

No comments: