Friday, April 30, 2010

काय म्हणावे ?

वरळी नाका.
आचार्य अत्रे चौक.
चौकातील आचार्य अत्रे यांचा पुतळा.
झाकला गेलेला, एका भल्या मोठ्या फलकानी.

एका राजकीय पक्ष उद्या एक कार्यक्रम या चौकात सादर करणार आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढुन मिळवलेल्या मराठी माणसांच्या महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ते.

आचार्य अत्रे यांच्या या लढ्यातील योगदानाचे स्मरण ठेवण्याचे काय प्रयोजन ?
दिल्लीचे तक्‍त फोडणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या तोफा केव्हाच थंडावल्या केल्या गेल्या होत्या.

1 comment:

रोहन... said...

पंत... बोर्ड महत्वाचा... पुतळा नव्हे .... कसे!!!