Sunday, April 25, 2010

अन्नासाठी दशदिशा फिरविशी जगदिशा

उन्हाचा तडाखा वाढत चाललायं, पारा वर वर चढत चालला आहे. अगदी पक्षांपासुन ते माणसांपर्यंत सर्व जण या दुपारच्या उन्हापासुन आपला बचाब करण्यासाठी आपल्या घरात, सावलीत   गायब झाले आहेत. पंखे गरगरा फिरताहेत, वाळ्याचे पडदे खाली झालेले, तर कुठे वातानुकुलीत यंत्र तर कुठे कुलर थंडावा आणण्याचा निष्फळ प्रयत्न करताहेत.

पण ज्यांचे पोट त्यांना पं.बंगालमधुन मुंबईत घेवुन आलेले आहेत त्यांच्या नशिबी हे कुठले सुख ?


No comments: