Thursday, December 17, 2009

स्वामी हरिदास संगीत संमेलन, दिवस सहावा


किसनगढ वरुन आलेल्या संत सतनाम सिंग यांचे गाणे ऐकणॆ गेल्या वेळी हुकले होते. आज ते ऐकायचेच करत राजाभाऊ लवकर पोचले.


त्यांच्या नंतर भोपाळ वरुन आलेल्या श्रुती  अधिकारी यांचे संतुर वादन व इंन्दौरच्या चित्रगणा अग्ले यांचे पखावज वादन झाले.




कलकत्यावरुन आलेले श्री. सुदीप भटटाचारजी यांचे गायन व वाराणाशीच्या अतुल शंकरचे बासुरी वादन ऐकुन ते आज घरी लवकर परतले.

2 comments:

Sun said...

Hi.. nice posts.. I like ur blog.. Hope u will visit my blog too..

Kamini Phadnis Kembhavi said...

waa parvanich laabhalee kee tumhalaa
nashibawan aahat