Wednesday, December 16, 2009

स्वामी हरीदास संमेलन - दिवस चवथा

किसीके दिल मे प्यास पैदा कर देना और फिर उसे बुझाये बीना अधुरी छोड देना.

हाय !.

हा दिवस गाजवला तो म्हैसुर वरुन आलेले समीर राव यांची बासुरी आणि कोलकताचे श्री. अभिषेक अधिकारी यांची सतार यांनी.

काय रंगली होती ही जोडी   राग चंद्रकंसांत.

आ हा. बहार आली. वा भाई वा.  बहुत खुब.

काश समयकी पाबंदी न होती.

जे कार्यक्रम लवकर  संपायला हवेत ते संपता संपत नाही आणि जे कार्यक्रम संपु नये असे वाटत असते ते कलावंतांना दिल्या गेलेल्या वेळेमुळे संपवावे लागतात.

No comments: