Tuesday, December 22, 2009

लोक काय दोन्ही तोंडाने बोलतात.

नितीनभाऊ मंत्री असतानां, त्यांनी मुंबईमधे "चौक तेथे उड्डाण पुल " बांधण्याचा चंग बांधला आहे, राज्याची तिजोरी पुल बांधण्यात  रिकामी करत आहेत,  राज्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे करुत लोक टीका करत असत.

आणि आता,

नितीनभाऊंनी मंत्री असतांना त्यांनी अनेक ठिकाणी उड्डाण पुल बांधले , वगैरे वगैरे.

No comments: