Monday, January 17, 2011

जेव्हा

जेव्हा जवळजवळ आपल्याच वयाच्या सहकाऱ्याची मृत्युची बातमी तुमच्या कानावर येवुन आदळते तेव्हा हादरुन जायला होते.

अरे हे कसं शक्य आहे ? 

तो तर किती हेल्दी होता, स्वःताची फार काळजी घ्यायचा, खाणे , वजन आटोक्यात, शरीर एकदम फिट ठेवलेले. मॅरेथॉनमधे देखील तो धावायचा.

त्याच्या विरुद्ध टोक म्हणजे आपण.

नाही नाही, आता तरी आपण काळजी घेतली पाहिजे.

दोन चार दिवस आपले आयुष्य पुढे सरकते.

ये रे माझा मागल्या.

1 comment:

Shraddha Bhowad said...

(इन्फ़ायनाईट लूप)