Thursday, May 29, 2008

गुज्जर आंदोलन

समाजातील काही मुठभर घटक आपल्या मागण्याकरता सारया देशाला वेठिस धरतात, हिंसाचाराचें मार्ग अबलंबतात, आणि सारा समाज, देश , सरकार त्याकडे हतबल होवुन बघत रहातो ।
अश्या प्रकारचे आंदोलन ही दहशदावादीच्या कृत्या प्रमाणेच भयंकर असतात। सरकारने कोणावरही दयामाया न दाखवता ती आंदोलन त्वरित थांबवली पाहिजेत।

No comments: