Thursday, May 29, 2008

आबा, हा सुर्य हा जयद्रथ

प्रिय आबा,

आपण सुरक्षततेच्या कारणासाठी सर्व दुचाकीवहान चालकांनी हेल्मेट वापरावे या साठी फेरी काढुन जनजाग्रुती केलीत, त्याला पुरते ४८ तास ही उलटले नाहीत.

सुरक्षततेसाठी प्रत्येक दुचाकी चालवणाऱ्यानी व त्याच्या मागे बसलेल्यांनी हेल्मेट घालायलाच हवे व ते कायद्याने बंधनकारक आहे.

No comments: