Sunday, December 07, 2008

तेव्हा आणि आता

समुद्रमार्गे ब्रिटीश आले, पोर्तुगीज आले, फ्रांन्सीसी आले, सिद्दी , हबशी आले, आपल्यावर राज्य करुन गेले,
आरमाराचे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले, आरमाराची स्थापना केली, जलदुर्ग बांधले.
काळ बदलला.
समुद्रमार्गे अतिरेकी येवु लागले. हल्ले करु लागले. आम्ही चर्चा करु लागलो. दोनचार दिवसांनी येरे माझा मागल्या

2 comments:

Kal Aaj Aur Kal said...

i asolutly agree with you

HAREKRISHNAJI said...

कल आज और कल,

मला हे नाव फार भावल.