Thursday, December 25, 2008

उपयोग आणि उपभोग

नैसर्गिक साधन-संपत्तीचा वापर जर "उपयोग" या पद्धतीचा न रहाता तो "उपभोग"या प्रकारात मोडायला लागला तर निसर्ग बरबाद होतो, पर्यावरणाचा समतोल ढासळतो. विकास न होता भकास होतो.

हे साधे सुत्र आज मी डॉ. मिलींद बोकील लिखीत "जनाचे अनुभव पुसतां" हे पुस्तक वाचतांना शिकलो.
हे ही शिकलो आपले बरेचसे विचार, आपण करत असलेली टिका, याच्या मागे ज्ञानाची बैठक नसते. हे सारे अपुरे वाचन, बौध्दीक बेशिस्त आणि अर्धवट सामाजिक आकलनापोटी झालेले असते.
तेव्हा आता ...

3 comments:

Vivek S Patwardhan said...

Good thought, I will remember it.
Vivek

Ruminations and Musings said...

he pustak ajun wachale nahee.. aata jaroor wachen

HAREKRISHNAJI said...

जरुर वाचा .एक नवा दॄष्टीकोन मिळातो.