Friday, December 05, 2008

परिस्थिती काय याचे कोणासही भान नाही ??

मुंबईवर झालेला अतिरेक्यांचा हल्ला , तो रोखण्यात आलेले अपयश, प्रत्यक्ष हल्ले होत असतांना परिस्थिती योग्य रितीने हाताळण्यात आलेले अपयश या साऱ्या पाश्वभुमीवर राजीनामे दिले गेले.
हे सर्व राहीले दुर, बळी पडलेल्यांच्या, हुतात्मा झालेल्यांच्य वीरमरण पावलेल्यांच्या जीवावर यांचा सत्तासंघर्ष सुरु. निदान या वेळी तरी तो आवरता घा.
ता.क. हा मी असा अस्वस्थ का बरे होत आहे. कोणीही येवो, तुमच्या आमच्या जिवनात याने काय फरक पडणार आहे काय ?
तेव्हा

Just relex.

No comments: