Wednesday, December 03, 2008

त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा. - STAY ALERT STAY ALIVE


१९६२ सालच्या चीन बरोबर झालेल्या युध्दात आपल्याला पराभव पत्करायला लागला. मुंबईत झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्लातही आपण पराभुतच पावलो आहोत. केवढी मोठी किंमत आपण दिली आपण बेसावधपणामुळॆ. 
 
१९६२ साली झालेल्या चुकांबद्दल अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे आर्मीनी हा फलक लावला आहे. तेव्ह्याच्या चुका आणि आत्ताच्या यात फारसा फरक नाही.

साल २००८ , बरोबर ४६ बर्षे झाली, आपण अनुभवातुन काहीच शिकलो नाहीत का ?     

No comments: