Sunday, December 14, 2008

कशासाठी ?

आईना देख अपनासा मु़ह लेकर रह गयी
साहिब को दिल न देने पर कितना गुरुर था ॥

काही माणसं स्वतःच्या प्रतिमेच्या इतक्या प्रेमात पडली असतात की मग त्यांना आजुबाजुच्या परिस्थितीचे भान रहात नाही, वेळप्रसंग कोणता काय याचे तारतम्य रहात नाही, ते आपल्यातच मश्गुल असतात, आपण जे काही करु ते दुसरे भजणारच याबद्दल त्यांची पक्की खात्री असते.

काय गरज होती अतिरेक्यांच्या हल्लाच्या वेळी दुर मुंबईमधे येवुन त्या प्रकरणात नाक खुपसायची, करोडोचे इनाम जाहीर करण्याची अन करोडोची मदत देवु करायची ?

No comments: