Tuesday, May 11, 2010

पण असं का ?

संतापलेली आपली बायको जेव्हा रागाच्या भरात ताडताड बोलु लागते तेव्हा आपल्याला फारसा त्रास होत नाही , त्याची आपण फारसी पर्वा करत नाही,  पण जेव्हा का ती मौनव्रत धारण करते ते मात्र आपल्याच्याने सहन होत नाही, आपण लगेचच तिची मनधरणी करु लागते.

2 comments:

अनिकेत वैद्य said...

राजाभाऊ,
बरेचदा अनुल्लेखाने मारणे हे जास्त त्रासदायक, क्लेशकारक असतं.

मी रेश्मा said...

Hmmmmmmmm Sahi aahe Vichar