Saturday, May 01, 2010

गिरगाव हद्दपार झाले ! गिरणगावचे टॉवर्स झाले! जिथे होतो तिथेच येऊन पोचलो !

गिरगाव हद्दपार झाले ! गिरणगावचे टॉवर्स झाले! जिथे होतो तिथेच येऊन पोचलो !

"जितक्या गोळ्या तितके मुडदे हवेत " असा हुकुम देणाऱ्या मर्डरजीना रक्‍ताचे स्नान घालून मर्द मराठी माणसांनी मुंबई जिंकली !!

अगदी सूत्ररुपाने सांगायचे झाले तर पन्नास वर्षापूर्वी मराठी मर्द लढत लढत जिंकले, प्राण फेकत लढले व जिंकले ! पण त्यानंतरच्या पन्नास वर्षात जे जिंकले ते हरले आहेत. मुंबईवर आज मराठीचा ठसा नाही. - आजच्या नवाकाळ मधुन.

लढा अजुनही सुरु.


No comments: