Sunday, March 22, 2009

साहित्यसंमेलने

राज्य सरकाराने आता या साहित्यसंमेलनावर करमणुक कर लावायला सुरवात करायला हवी.

भांडणे, मारा्माऱ्या, कुटाकुटी, धक्काबुक्की, वादविवाद, उखाळॆपाखाळॆ , निंदानालस्ती, चांगली मस्त करमणुक होते या संमेलनाचे वृतांत वाचतांना. 

तेव्हा आता ही संमेलन करमणुक करणारी साधने मानुन त्या वर करमणुक कर लावायला हवा

No comments: