Thursday, April 28, 2011

मसाई और दाजीपुर - भोज्याला शिवुन परत

 या आपल्याला हवे तेथपर्यंत नुसताच प्रवास करत जाणे आणि काहीच न बघता परत येणे.

पण ह्यातुन येणाऱ्या निराशेतुन राजाभाऊ एक धडा शिकले. 

आपण ज्यांना सोबत घेवुन जात आहे त्यांचे पण भान राखणॆ, त्यांची फरफट आपल्याबरोबर न करणे, जरा त्यांचा पण विचार करणॆ, आपल्याला हवे तेच करत रहाण्याची वृत्ती जरा बाजुला ठेवणॆ.

फार फार उशिरा हे त्यांच्या ध्यानी आले किंवा त्यांच्या ध्यानात आणले गेले.

No comments: