Sunday, September 05, 2010

यानी केला घात



चाळके वाडी ते बामणोली, स्वर्ग केवळ स्वर्ग , त्याची वाट लागायला कारणीभुत आहेत याची वेष्टने व त्यातले खाद्यपदार्थ खावुन झाले की बेदरकारपणे निसर्गात त्यांना जागोजागी फेकणारी महामुर्ख माणसे.

उपाय एकच. आसुड. आसुडाचा मार.

No comments: