Wednesday, March 31, 2010

ना.धो.महानोरांवर "विज" संकंट का बरं ओढवले असेल ?

या विजमंडळाच्या लोकांचा नक्कीच साहित्यसंमेलनामधे ना.घो.महानोरांचे लांबलेले , लांबलांब लांबलेले, भाषण मधेच बंद करण्यासाठी तर मंडपातली बत्ती गुल करण्याचा इरादा नव्हता ना ? मग ते शक्य न झाल्यामुळे त्याचे उट्टॆ काढायला आपला मोर्चा त्यांनी पळासखेड्याला वळवला असावा का ? 

का भाषण ऐक, ऐक, ऐकुन महाबोअर झालेल्यांनी आपली गंमत हो करत  हा कट तर रचला नसावा ना ?

आपली उगीचच वाटणारी शंका हो.

No comments: