Saturday, November 21, 2009

"कठोर कारवाई केली जाईल. "

जेव्हा माध्यंमावर मुठभर लोक हल्ला करुन माराहाण, तोडफोड करतात तेव्हा राज्यकर्ते नेहमीच " हा हल्ला निंदनीय असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल " असा सज्जाड दम भरत असतात.

एकदा तरी राज्यकर्त्यांनी एक गोष्ट स्पष्ट करावी.  आतापर्यंत माध्यंमावर एकुण किती हल्ले झाले व आतापर्यंत किती जणांवर कारवाई  केली गेली, त्यातल्या किती जणांना शिक्षा झाली, किती जणांची पुरव्या अभावी निर्दोष सुटका (?) झाली.


1 comment:

Anonymous said...

Searching for such things are not in interest of media itself.