Wednesday, February 10, 2010

मान्य

कार्यकत्यांना बांधुन ठेवायला काहीतरी इश्यु निर्माण करावा लागतो, त्यांच्या समोर काहीतरी ध्येय ठेवावे लागते.  मान्य , अगदी मान्य.

पण म्हणुन काय आयुष्यभर फक्त तेच नी तेच नी तेच कार्यक्रम ? तेच मुद्दे. त्याच भावभावना, भावना आणि भावनाच.  भावनांचा आणि भावनांशी तोच खेळ.  आलटुन पालटुन तेच विचार , न्युनगंड, भयगंड निर्माण करण्याचा तोच धंदा.

हेलीकॉप्टर आता पुढे सरकु द्या की. 

का आपला एका प्रकरणात झालेली गोची दुसरीकडॆ भरुन काढायचा प्रयत्न ?

की बुढत्याचा पाय खोलात ?


1 comment:

Anonymous said...

खरयं....नुसतेच मुद्दे अणि शून्य प्रगती...