

गल्लांमधल्या डांबरी रस्तांवर हे नित्कॄष्ट दर्ज्याचे पेवर बॉग लावण्या मागचा उदेश काय असावा हे मला उमजेनासे झाले आहे. ज्या ठिकाणी रस्तांखाली कामे करण्यासाठी वारंवार खोदावे लागतात, त्या रस्तांवर हे बसवले तर गोष्ट वेगळी. हे बॉकस बाजुला करा, रस्ता खाली काम करा, परत बसवा. वारंवार डांबरीकरण करण्याचे पैसे वाचतात.
प्रामाणीक करदात्यांनी भरलेल्या करांच्या पैश्याची ही उधळपट्टी आहे असे मला वाटते. या ऐवजी जर खासदार निधी, आमदा, नगरसेवक निधी च्या पैश्यातुन दक्षिण मुंबई मधल्या घरगल्यांच्या दुरुस्तींची कामं केल्यास नागरीकांचे जिवन काहीप्रमाणात का होईना , सुसह्य होईल.
पण ???
No comments:
Post a Comment