Sunday, September 14, 2008

उपेक्षीत राहीले्ली पथके


या गणॆशोत्सवात, मिरवणुकीत काही जण दुर्लक्षीत रहातात, ते म्हणंजे अहोरात्र मिरवणुकीपुढे वादये वाजवणाऱ्या पथकातील माणसे. बिच्चारी वाजवुन वाजवुन दमत कशी  नाहीत. कोणते बळ त्यांना या दिवसात प्राप्त  होत असावे ? 

वाद्यांचा महा प्रचंडा कल्लोळ ऐकणाऱ्यांच्या कानात दडे निर्माण करत असतो, यांच्या, या वाजवणाऱ्या कानांवर त्याचा काही तरी कायम स्वरुपी परिणाम होतच असणार की.    

No comments: