Sunday, September 14, 2008

नवी दिल्ली मधील भ्याड माणसांनी केलेले बॉब स्फोट

 खरच काय साधते या अतिरेक्यांच्या दहशदवादी कारवायांनी ? 

आता पर्यंतचा इतिहास पाहीला असता दहशदवाद्यांचे  कोणतेही दिर्घकालीन उद्दी्ष्टे या अतिरेकी मार्गानी साध्य झालेली नाहीत, असे असता  निरपराध मा्णसांना मारुन यांना काय मिळते ?

No comments: