Tuesday, March 11, 2008

रामायण-महाभारत

एक नवे पुस्तक वाचायला घेतले आहे. श्री.र.भिडे लिखीत रामायण-महाभारतातील आत्महत्या.

प्रस्तावनेत म्हटलय

या महाकाव्यांमधील असंख्य पात्रापैकी ज्यांनी या ना त्या कारणास्तव आत्मनाशाची कास धरली, वाट चोखाळ्ली, त्यांच्या त्या संदर्भातील प्रेरणांचा शोध घेणारे हे वेधक पुस्तक म्हणाजे रामायण-महाभारताचा आगळा धांडोराच आहे. भारतीय जनसामान्यांच्या आदराचे आणि श्रद्धेचे केंद्र असणारे हे पवित्र ग्रंथ आधारभुत मानून आत्मनाशासारख्या निंद्य, निषेधार्ह, अवैध प्रकाराबद्द्ल केलेले हे विवेचन आहे.

No comments: