Saturday, March 22, 2008

सारे तुज्यात आहे

बदल हाच शाश्वत असतो म्हणतात. पण खरच असतो काय ?

आज सह्याद्री वाहिनीवर सकाळी एक गाण्याचा कार्यक्रम एक गोष्ट जाणावली की आपण तीच तीच जुन्या जमान्यातील गाणी संबंध आयुष्य ऐकणार आहोत काय ? यातून बाहेर पडणार की नाही ? गाणी कोणती तर " नदीला पुर आलेला, कशी येवु मी कशी येवु " व ’ डोलकर डोलकर मी दर्याचा राजा ’. अल्फा मराठी वर ही हाच प्रकार.

अवती भबती, तरुण नव्या उमेदीचे कवी, कवयित्री, संगीतकारांकडुन सर्वोत्तम नवनिर्मीती होत असतांना देखील आम्ही त्या कडे दुर्लक्ष करुन अजुन जुन्या काळातच रमण्यात आनंद मानत कशासाठी असतो ?

No comments: