Friday, August 15, 2008

तंटामुक्त मंत्रीमंडळ

१५ ऑगस्ट २००८ पासून राज्य शासन महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू करीत आहे. गावातील तंटा गावातच मिटवा आणि गावाला बक्षिसही मिळवा.

अरे वा मस्त योजना आहे.
पण आता ही योजना आपल्या मंत्रीमंडळाला देखील लागु करायला हवे नाही का ? नेहमी बघा कसे आपापसात भांडतच असतात, राजीनामे सादर करत असतात. .

No comments: