Saturday, August 09, 2008

३००० कोटी ते ३०० कोटी

राजाभाऊ, राजकारण मोठे गहन हो।

३००० कोटी ची जमीन केवळ ३०० कोटीला खैरात करण्याचे घाटत आहे आणि केवळ राणॆ सरकार एकटॆच त्या साठी राजकारणाच्या खेळीत सर्व पणाला लावत आहेत। इतर मंडळी मजा बघत आहेत।

गरीब , भुमीहीन, रहाण्यासही जागा नसलेल्या गोरगरीबांना कधी सरकार अशी जमीन का बरे दान देत नाही ? केवळ श्रीमंतानांच दान का बरे केले जाते ?

No comments: