Tuesday, January 19, 2010

मनाली -श्री. मकरंद कुलकर्णी यांचे - मेहंदळॆ गॅरेजच्या पुढे, कमिन्स जवळ, पुणे


राजाभाऊनां पुण्यामधे झालेल्या १७ तारखेला ब्लॉगर्स मेळाव्याला पोचायला जरा अंमळ उशीर झाला, आणि ह्या मेळाव्यात तसे ते सुस्तावलेले होते,  डोळ्यावर जराशी झापडही येत होती.

मेळाव्याला जाण्यापुर्वी "मनाली " मध्ये झालेल्या आकंठ भोजनाचा हा सारा परिणाम.

वेळॆवर हजर रहाण्यासाठी ते किती आतुर झालेले होते ते त्यांचे त्यांना व संभाव्य विलंबाच्या कल्पनेने त्यांच्या संतापाला बळी पडलेल्या त्यांच्या बायकोला व मुलाला ठावुक.

पण जेव्हा का  चविष्ट, रुचकर काजुच्या भाजीचा , मका रोटीचा, जीरा राइस आणि डाल फ्रायचा स्वाद त्यांच्या पोटापासुन ते मेंदुपर्यंत झिरपत जावु लागला तेव्हा मग त्याचे चीत्त हळुहळु थाऱ्यावर येवु लागले आणि मग  समाधान पावलेले , तृप्त जालेले राजाभाऊ मेळाव्याला पोचले.




http://harekrishnaji.blogspot.com/2009/02/blog-post_2420.html

3 comments:

रोहन... said...

वा.. ब्लोगर मेळाव्याला जायच्या आधी पण खादाडी ... हाहा ... भारी फोटो आहेत.

Anonymous said...

Aho sir, Pune Mhatle mahnje Khane hi alech ki ho. Ata mi tasa punachya pan Satarahun alo. Adhi potoba ani mag Vithoba. Nahi kay. Yayt kahi chuklale kay?
Maza blog paha www.subhashinamdar.blogspot.com

सुभाष इनामदार...culturalpune.blogspot.com said...

adhi potoba ani mag vithoba nahi kay. Hach naya nahi kay?