Wednesday, June 29, 2011

संत म्हणती क्षण मोहाचा टाळा

मोह फार वाईट .
 फारच वाईट.
आता  वारकऱ्यांच्यासाठी बनवलेली ही अशी चमचमीत, रस्सेदार भाजी पाहिल्यावर ती एखाद्याचा विश्वामित्रच होणे स्वाभाविकच.
त्यात परत सेवाभावी वृतीने वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था करणाऱ्यांचा आग्रह. थोडेसे तरी जेवा.

पण

भरल्यापोटी घरी परतल्यावर ज्या काही शिव्यागाळी खायला लागल्या असत्या त्या ध्यानी घेता राजाभाऊंनी मनी निग्रह करुन स्वतःला या पासुन दुर ठेवले.

बायकोने केलाला जंगी बेत. त्याच भावनेने खास राजाभाऊंसाठी.खास वालाची खिचडी, काजुची भाजी.

No comments: