Sunday, October 21, 2007

पण काय हो ?

पण मी काय म्हणतो नाना, बाटा, करोना, आदिदास, रिबॉक आदी चप्पल, बुट बनवणाऱ्या कंपन्या बंदबींद पडाल्या आहेत की काय ? का मुंबईत अचानक पादत्राणांचा दुष्काळ वगैरे तर पडला आहे काय ? आपण सर्वजण त्या एम.एफ. हुसेन ना हसत होतो ना , अनवाणी रस्तातुन चालतात म्हणुन. हल्ली अचानक रस्तातुन घावुक पणे , जथ्याजथ्याने चालणाऱ्यांची संख्या अचानक पणे कशी काय व का बरे वाढली आहे?

काय बर कारण असाव ?

No comments: