Thursday, February 28, 2008

असे आपापसात मराठी माणसे का बरे भांडतात ?

गनिमांशी लढतांना नातीगोती पाहू नका. - साहेब.

पण महाभारतात गंधर्वांनी कौरवांवर हल्ला केला तेव्हा धर्म म्हणाला "आम्ही एकशे पाच " कौरव पांडव एक होवुन त्यांनी गंधर्वांचा पराभव केला.

इतिहास हे ही सांगतो की युवराज स्वगॄही परतले व महाराजांच्या निधनानंतर छत्रपती झाले व त्यांनी मोघलांविरुद्ध प्रखर लढा दिला, स्व:त औरंगजेबाला महाराष्ट्रात लढाईला उतरावे लागले व येथेच या मातीत त्याचा अंत झाला.

1 comment:

मोरपीस said...

खुपच छान