Sunday, February 17, 2008

का बरे ?

"भावाला पळवला गावाला " या आंदोलनाने काय साधले ?
लोकांची स्मरणशक्ती फार तोकडी असते असे म्हणतात, तेव्हा जे लवकरच लोकांच्या विस्म्रुतीत जाणार असतात ते विषय हाती घेवुन, वातावरण क्षणीक तापवुन त्या पासुन तात्कालीक लाभ उठवण्याचा प्रयास हे राजकारणी का बरे करत असावेत ? या घटनेने ते काही जणाच्या नजरेत हिरो बनत असतील ही पण पुढे काय ?
या वेळी होणाऱ्या वित्तहानी, जीवीतहानी होण्यास ज्या वक्ती प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे कारणीभुत झालेल्या असतील त्या वैयत्तीकरीत्या त्याची जबाबदारी का बरे स्विकारत नाहीत ?

1 comment:

Vaishali Hinge said...

ani tevhadhyaakaalaat... raj thakrenchaa ladhaa vaigaire ashaa ba-yaach mel tapali yeun padalyaat...:)