Saturday, February 02, 2008

टी.चंद्रशेखर. राजीनामा आणि .........

माननीय मुख्यमंत्रीजी,
फरक पडता है ना, बहुत फरक पडता है ! कर्तव्यदक्ष , कार्यक्षम अधिकारी जेव्हा मानहानी न सहन करता बाणेदारपणॆ राजीनामा देवुन निघुन जातात , तेव्हा नाही म्हटले तरी सामान्य जनतेस तो तोटाच असतो.
या उलट सिंहासनावर कोणीही या, जा, रहा, त्याला त्याचे काय ?

3 comments:

A woman from India said...

"बाणेदारपणा" शब्दाची व्याख्या द्यायला हवी होती. राजकारण्यांना कसा बरं त्याचा अर्थ माहित असेल?

Vaishali Hinge said...

नेतेच्ते त्यामुळ्वे त्यांनी उत्तर सुध्दा त्यांना कीती फ़रक पडतो तेव्हढेच सांगितले आहे..

HAREKRISHNAJI said...

संगीता,
आपण पर्यावरणावरील कार्टुन पाहीले काय ?