Monday, December 03, 2007

माउली सारे काही तुझ्या दर्शनासी रे

कधी कधी मला प्रश्न पडतो, या २१ व्या शतकात, दळणवळणाच्या सर्व सुखसोयी उपलब्ध असतांना देखील ही सारी माणसे अशी चालत चालत, मजल दरमजल करत, दिवस दिवस प्रवास का बरे करत रहातात ? केवळ आपले पुर्वज त्या काळी असा प्रवास करायचे म्हणुन ? यांच्या कडे येवढी फुरसत असते कशी ?
परत हे भाविक एक्प्रेस्स वे वर काय करत आहेत ? या रस्तावर माणसांना येण्यास बंदी आहे ना. त्यांच्या साठी व वहानचालकांसाठी हे धोकादायक आहे.


No comments: