Monday, December 03, 2007

कोणॆ एके काळी आपल्या महाराष्ट्रात आपण किती पुरोगामी आहोत, सुधारणावादी आहोत, आम्ही जात पात मानत नाहीत याचा फार अभिमान असे, अनेक थोर विभुतींचा आम्ही वारसा सांगत असु,

पण आता आम्ही किती मागासलेले आहोत हे सांगायला लागले आहेत, आमचा O.B.C. मधे समावेश करा, आम्हाला या सर्व सरकारी सुखसोयी पुरवा.

वास्तविक पहाता २१ व्या शतकात सर्व बंधने गळुन पडायला हवी होती, मानव केवळ मानव म्हणुन ओळखला जायला हवा होता.

पण !

No comments: