Tuesday, September 22, 2009

नशीब

कधी कधी राजाभाऊंना एक प्रश्न पडतो, माणसाचे जसे नशीब असते , तसेच देव, देवळांचे पण असते काय ?

या नवरात्रीच्या दिवसात मुंबादेवी, महालक्ष्मी या देवींचे दर्शन घ्यायला भावीकांची अफाट गर्दी असते।

पण मुंबई मधे आणखीन देवींची पुरातन , प्राचीन मंदिरे आहेत त्यांच्याकडे फारशी गर्दी नसते।

काळबादेवी, गावदेवी, शितालादेवी, प्रभादेवी ।

धारावी येथे देखील एक मंदिर आहे ( देवीचे नाव आठवत नाही )।

असे का ?

No comments: