आणि या साऱ्या परीसराततील अस्वच्छता पाहीली की मन विषण्ण होते. पवित्र कॄष्णानदीच्या घाटांची लोकांनी घाण टाकुन अक्षरशा माती केली आहे. हा सारा परीसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची ?
तीर्थक्षेत्र वाई, ढोल्या गणपती मंदीरा बाहेरील हा परीसर. २७ जानेवारीला आम्ही दर्शनाला गेलो होतो तेव्हाची ही परिस्थीती. जेव्हा व्यवस्थापकच दोषी असतील तेव्हा दाद कोणाकडे मागावी?
No comments:
Post a Comment