Tuesday, August 10, 2010

मागील पानावरुन पुढे

काय हो राजाभाऊ,

पुण्याला झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी देखील असाच काहीसा धुरळा उडाला होता ना हो आणि हो, हे बालेवाडीमधले सुसज्ज क्रिडांगण राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पुन्हा वापरायचे सोडुन नव्याने कोट्यावधी रुपये खर्च करत परत हा दिल्लीमधला वायफळ खर्च कशाला ?

का आपली "वापरा आणि फेकुन द्या " का वापरा आणि कमवा नीती ?

1 comment:

Unknown said...

its Indian Standard Style (ISS)..!