Saturday, June 19, 2010

या पावसाने

वर्षभर चांगलीच वाट पहायला लावल्यानंतर आलेल्या पावसाने काल संध्याकाळी घरी परततांना चांगलीच दमछाक केली तर तक्रार कशाला करावी ?

संध्याकाळ ते रात्र, तीन तास घरी पोचायला.

वहातुक कोंडीमधे गाडी चालवुन चालवुन पुरते झालेले भजे, त्यात पर्यंत रस्तावरचे दिवे बंद पडलेले,  काळोखाचे साम्राज्य.  

2 comments:

aativas said...

हे नेहमीचे त्रास.. तरीही पाऊस हवाहवासा वाटतो हीच माणसांची खासियत

HAREKRISHNAJI said...

खरं आहे. पाउस म्हणजे जीवन, नवजीवन, तो हवाहवासा वाटणारच