Wednesday, September 26, 2007

गणेश विसर्जन

उत्साहाच्या भरात व स्पर्धेच्या नादात व कैफात आपण बनवलेल्या भल्यामोठ्याल्या, उंच उंच, गगनाला भिडणाऱ्या गणेश मुर्त्यांचे समुद्रात विसर्जन केल्या नंतर दुसऱ्या दिवशी पहाटॆ त्यांची काय परिस्थिती असते ती दाखवण्यासाठी या सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना,कार्यकर्त्यांना, आश्रयदात्यांना चौपाटी वर जरुर आणले जावे.
बराचसा दोष हा भाविकांकडे सुद्ध्याही जातो.

या पासुन बोध घेत निदान पुढल्या वर्षापासुन तरी आपल्या मुर्त्यांचा आकार व उंची कमी करण्याची सुबुद्धी त्यांना गणराया देवो.

1 comment:

Vaidehi Bhave said...

very true...mumbai madhye agadi unch unch murtya banavayachi chadhaodhach lagte..ani tyache parinam he visarjanachya dusarya divashi distat..khupach bhayanak drushya aste chaupati var... :(