Friday, June 05, 2009

मी विचार करत होतो , आपण आहात कुठे ? आयुष्य खुप कठिन होत चालले आहे , वेळ मिळणे अवघड झाले आहे आणि त्यात परत मुलगा computer घेवुन पुण्याला गेला आहे


कुमार गंधर्व रचित चैती भूप रागातील ही रचना आहे , चैत्रात नीमाला खुप सुरेख पालवी फुटते, तो निमोण्यानी (?) बहरून येतोत्याला वर्णन केले आहे यासारखे माझेही मन बहरू देत असा विचार मांडला आहेशब्दशा अर्थ मला आत्ता आठवत नाहीय

सध्या मी अविनाश बिनीवाले यांचे "पूर्वांचल " वाचायला घेतले आहेनिशानी डावा अंगठा कोणाचे आहे ?

अधुन मधुन ब्लॉगला भेट देत रहावी

No comments: