Wednesday, July 23, 2008

गणेशोत्सवातील पैशाची उधळपट्टी थांबवा

यंदाला मान्सुननी दगा दिला असल्यामुळे आपल्या राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिति निर्माण झालेली असून दिवसेंदिवस काळ कठिण होत चालला आहे। अश्या खडतर वेळी आपण आपले सणवार फार साध्यापणे साजरे करायला हवेत। उधळापट्टी टाळायला हवी ।
आपल्या हौशेखातिर गणेशोत्सवात करोड रुपये अउत्पादक मुल्यासाठी खर्च होतात, या वर्षी आपण हां उत्सव जर का साध्यापणे साजरे केला व हे वाचवलेले पैशे आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना मदत म्हणुन पाठवल्यास , आपण खरी देवपूजा केल्यास पुण्य लाभेल ।

No comments: