Monday, June 16, 2008

मर्यादा

ब्लॉगवर लिखाण करतांना काही मर्यादा पाळण्याची , संयम पाळण्याची गरज आहे, विचार स्वातंत्र, लिखाण स्वातंत्र असले तरी लिहीतांना तारतम्य, ताळतंत्र पाळण्याची लिहीणाऱ्यांना भान असायला हवे.
विषेशःता दुसऱ्या ब्लॉगर विषयी आपण लिहीत असतो तेव्हा तुम्ही विनोदाचे अंग जरुर अंगीकारु शकता, पण तो विनोद, ती टिंगळ टवाळी अस्वलाच्या गुदुगुल्यांप्रमाणे जीवघेणी, दुसऱ्याचा भावनांना ठेच लावणारी, त्यांना बोचकारे काढणारी नसावीत.

No comments: